pakistan ona anna

पाकिस्तानपेक्षा राज्यात जास्त दहशतवाद- अण्णा

निवडणुकीत मतदान करतांना नकाराधिकार असला पाहिजे आणि एकदा नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ नये असा कायदा करण्याची गरज आहे. तेव्हाच राजकारणाचे शुद्धीकरण होईल त्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळणार नाही.

May 30, 2012, 09:21 AM IST