patna khan sir

बिहार हिंसाचारप्रकरणी पटनाचे खान सर अडचणीत; उमेदवारांना चिथावल्याचा आरोप

RRB NTPC निकालाचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. बिहारमध्ये, गेल्या 72 तासांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक केल्याप्रकरणी राजेंद्र नगर रेल्वे स्टेशनसह तीन पोलीस ठाण्यांमध्ये 2000 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Jan 27, 2022, 04:07 PM IST