pokes

कुणी डिवचलं तर उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही - विराट

भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं ऑस्ट्रेलियावर २-१ नं मिळवलेला विजय हा आपल्या टीमचा आजवरचा सर्वश्रेष्ठ सीरिज विजय असल्याचं म्हटलंय. कुणी डिवचलं तर आम्ही त्याला चांगलचं प्रत्यूत्तर देण्यात तरबेज आहोत, असं भारतीय कॅप्टन विराट कोहलीनं म्हटलंय. 

Mar 28, 2017, 03:54 PM IST