press council india

बाळासाहेब आणि राज ठाकरे गद्दार- काटजू

भूमिपुत्र ही थेअरीच मुळात देश विरोधी आहे. मोजके आदिवासी वगळता, भारतात कोणीच भूमिपुत्र नाही. म्हणून उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणारे हे देखील मुळचे महाराष्ट्रातील नाहीत. त्यामुळे ठाकरेंनी महाराष्ट्र सोडून जावे.

Apr 27, 2012, 08:43 PM IST