रत्नागिरी | सर्व नद्या दुथडी भरून वाहतायत
रत्नागिरी | सर्व नद्या दुथडी भरून वाहतायत
Jul 11, 2019, 09:05 PM ISTरत्नागिरी : आमदार संजय कदमांना एक वर्षाची शिक्षा
रत्नागिरी : आमदार संजय कदमांना एक वर्षाची शिक्षा
Jul 11, 2019, 08:10 PM ISTरत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वरत सुरू
मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पूर्वरत सुरू करण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. खेड येथील जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीने काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 7:45 वाजता मुंबई-गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी बंद केला होता. पहाटे 3.55 मिनिटांनी महामार्ग सुरू करण्यात आला.
Jul 11, 2019, 10:25 AM ISTतिवरे धरण दुर्घटना : घटनास्थळ भेटीनंतर शरद पवारांचे CM ना पत्र
तिवरे धरण दुर्घटना आणि शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
Jul 10, 2019, 02:11 PM ISTतिवरे धरण दुर्घटना : अद्याप तिघांचा शोध सुरुच, राष्ट्रवादीकडून आर्थिक मदत
तिवरे धरण फुटून सात दिवस झाले तरी अजूनही एडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरु आहे.
Jul 9, 2019, 01:38 PM ISTलांजा, रत्नागिरी | खोरनिनको धरणाचा मानवनिर्मित धबधबा
Ratnagiri Lanja Tourist On Beauty of Water Fall
खोरनिनको धरणाचा मानवनिर्मित धबधबा
वाशिष्ठी-जगबुडी नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली
उत्तर रत्नागिरीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मुंबई - गोवा महार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे.
Jul 7, 2019, 07:39 AM ISTरत्नागिरी : वशिष्ठी-जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
रत्नागिरी : वशिष्ठी-जगबुडी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
Jul 7, 2019, 12:30 AM ISTरत्नागिरीत शहर बसला अपघात, २३ शाळकरी मुले जखमी
रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे शहर बसला अपघात झाल्याने २३ शाळकरी मुले जखमी झालीत.
Jul 5, 2019, 10:28 AM ISTतिवरे धरण दुर्घटना : २४ बेपत्ता झालेल्यांपैकी १८ मृतदेह हाती
तिवरे गावातील धरण दुर्घटनेमध्ये १३ घरांसह २४ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
Jul 5, 2019, 08:48 AM ISTतिवरे धरण दुर्घटनेत चार जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत
रत्नागिरीमधल्या चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण फुटलं आणि हाहाकार माजला.
Jul 4, 2019, 08:05 PM ISTचिपळूण । तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर
चिपळूण येथील तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १३ वर
Jul 4, 2019, 04:40 PM ISTरत्नागिरी | तिवरे धरण फुटून ८ बळी, ११ बेपत्ता
रत्नागिरी | तिवरे धरण फुटून ८ बळी, ११ बेपत्ता
Jul 3, 2019, 05:00 PM ISTरत्नागिरी । चिपळूणमध्ये धरण फुटल्याने मृत्यूचे तांडव
रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील धरण फुटल्याने १२ ते १५ घरे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेमध्ये ११ जण ठार झाले आहेत. तर १३ जण बेपत्ता झाले आहेत. या दुर्घटनेला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचा आरोप या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कारण गेली २ वर्षे या धरणाला गळती लागली होती. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र, केवळ मलमपट्टी या गळतीवर करण्यात आली. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे. या घटनेला स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार घरले आहे. आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री ९ च्या दरम्यान माणसं जेवायला बसली होती, ती तशीच वाहून गेली. प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
Jul 3, 2019, 03:50 PM IST