resowing problem

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं संकट

जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपचा हंगाम आता वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतक-यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे.

Jul 10, 2017, 11:43 AM IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं संकट

जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपचा हंगाम आता वाया जाण्याच्या मार्गावर आहे. शेतक-यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकलं आहे.

Jul 10, 2017, 11:43 AM IST