result

यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर

यूपीएससी परीक्षेचे निकाल जाहीर

Apr 13, 2015, 08:22 PM IST

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर

एमपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात अभयसिंह मोहिते ४७० गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम आला आहे.

Apr 5, 2015, 08:39 PM IST

'मॅनेजमेंट' प्रवेशासाठीच्या 'सीईटी' परीक्षेतही गोंधळच गोंधळ!

बिझनेस व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'एमबीए'च्या प्रवेश प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचं उघड झालंय. ही परीक्षा घेणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयानं एमबीए सीईटी परीक्षेत आणि त्याच्या निकालात गोंधळ घातल्याचं समोर येतंय. यामुळे परीक्षेला बसलेल्या तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना फटका बसतोय.

Mar 31, 2015, 11:17 AM IST

मुंबई : बारावीचा निकाल लागणार उशिरा ?

बारावीचा निकाल लागणार उशिरा ?

Mar 10, 2015, 09:02 AM IST

दिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?

दिल्लीच्या राजकारणाचा राज्यावर परिणाम?

Feb 12, 2015, 10:04 AM IST

'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा

'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा

Feb 11, 2015, 01:11 PM IST

'...मग हरलं कोण?', गिरे तो भी 'सेनेची' टांग उपर!

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयाचा आनंद मोदींच्या विरोधकांनाच नव्हे, तर मित्रांनाही झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत ते हा आनंद लपवू शकले नव्हते. त्यानंतर आज 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातही भाजपवर तोंडसुख घेण्यात आलंय. 

Feb 11, 2015, 10:37 AM IST

शक्तीप्रदर्शन... गडकरींच्या निवासस्थानी जमले भाजपचे 40 आमदार!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता विदर्भातले आमदार सरसावले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरींनीच मुख्यमंत्री होण्याची मागणी केल्यानंतर विदर्भातल्या आमदारांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिलाय.

Oct 21, 2014, 07:33 PM IST

उद्धव ठाकरे 'सध्या वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत!

विधानसभा निवडणुक 2014 च्या निकालात महाराष्ट्रात शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावरचा पक्ष म्हणून समोर आलाय. शिवसेनेनं 63 जागांवर विजय मिळवलाय. पण, तब्बल 123 जागांवर विजय मिळवून बहुमताच्या जवळच्या आकड्यापर्यंत (144) पोहचलेल्या भाजपला आता शिवसेना मदत करणार का? की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रशासन पद्धतीवर खडे फोडत भाजपनं या निवडणुकीत विजय मिळवलाय, त्यांचा टेकू भाजपला सत्तास्थापनेसाठी घ्यावा लागणार?  असा प्रश्न समोर आलाय. यावरच, उद्धव ठाकरेंनी सध्या आपण 'वेट अॅन्ड वॉच'ची भूमिका घेतल्याचं म्हटलंय..

Oct 19, 2014, 06:43 PM IST

निवडणुकीनंतर सेना-भाजप एकत्र येतील - आठवले

गेल्या २५ वर्षांची युती तोडून वेगवेगळ्या मार्गाने जाताना एकमेकांवर वाट्टेल तसं तोंडसुख घेणारे दोन पक्ष शिवसेना आणि भाजप निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतील, असा विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलाय. 

Oct 15, 2014, 01:34 PM IST