rural india

'Period. End of Sentence'ची ऑस्करच्या शर्यतीत निवड

ग्रामीण भारतातील जीवनावर प्रकाशझोत टाकणारा माहितीपट 

Dec 18, 2018, 01:09 PM IST

आधुनिक जीवन शैलीत हरवला आणखी एक आवाज

शहर आणि खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली कल्हईवाला कलई, तांबे पितल के बर्तन को कलई करलो कल्हई, असा आवाज आता कानावर पडत नाही, या व्यवसायात पैसे फारसे मिळत नाहीत, दूरवर फिरूनही भांडे कल्हईला फारसा उत्साह नाही, कारण लोकांच्या रोजच्या वापरात पितळाच्या भांड्यांची जागा आता स्टेलनेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली आहे, काही दिवसांनी कल्हई करणारेही दुर्मिळ होणार आहेत.

Jan 4, 2015, 11:36 AM IST

शौचालय बांधा, बलात्कार टाळा- जयराम रमेश

केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी रायपूर येथे बलात्करांमागच्या कारणांबद्दल मत मांजताना त्यांचा संबंध थेट शौचालयांशी लावला आहे. ग्रामीण भारतातजोपर्यंत घरोघरी शौचालयं बांधली जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारासारख्या घटना कमी होणार नाहीत, असं रमेश म्हणाले.

Jan 13, 2013, 03:58 PM IST