stop broadcasting

पाकिस्तानचा सलमान खानला दणका

उरी हल्ल्यानंतप भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केलं गेलं आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐकटं पाडण्याची भूमिका भारताने जगासमोर ठेवली. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला.

Oct 25, 2016, 12:56 PM IST