talukas

पुण्यातील या तालुक्याचे नाव बदलणार; जिल्हा परिषदेत ठरावांना मंजुरी

पुणे जिल्हा परिषदेत ठरावांना मंजुरी

Nov 23, 2021, 08:24 AM IST

राज्यातील ५२ तालुक्यांमध्ये पावसाची दडी

राज्यातील कोकण महसूल विभाग वगळता बावन्न तालुक्यात पावसाने दडी मारली आहे . या तालुक्यात पन्नास टक्क्याहून कमी पाउस झाला आहे. यात औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्यात सर्वाधिक तालुक्यात संकट आहे. तर त्यामागे अमरावती महसूल विभगातील पंधरा तालुक्याठी हे संकट उभे ठाकले आहे. 

Aug 12, 2017, 10:55 PM IST