tibets problem says dalai lama

भारताकडून चीन अधिक शिकू शकेल : दलाई लामा

तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी भारत व चीनमधील संबंध हे शांततापूर्ण आणि अधिक विकसित व्हावेत असा आशावाद व्यक्त केला आहे.  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत या पार्श्‍वभूमीवर दलाई लामा यांनी हे वक्वव्य केलं आहे. 

Sep 18, 2014, 02:44 PM IST