umarga taluka

संध्याकाळ होताच उस्मानाबादमधल्या 'या' गावात TV आणि Mobile होतात बंद, कारण थक्क करणारं

 धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जेकेकुर वाडी ग्रामपंचायत ने अनोखा निर्णय घेतला आहे .या गावात दररोज संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान अख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद ठेवला जातो. 

Nov 23, 2022, 07:44 PM IST