wasim jafar

दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद द्यायला हवं होतं!

दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल ऐवजी अजिंक्य रहाणेकडेच कर्णधारपदाची धुरा द्यायला हवी होती असं मत माजी खेळाडूने व्यक्त केलंय.

Jan 9, 2022, 01:05 PM IST