गावकरी आंदोलन

अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिंचन प्रकल्पावरच गावक-यांचे आंदोलन

औरंगाबादेत एक सिंचन प्रकल्प गेल्या अठरा वर्षांपासून रखडलाय. जवळपास ९० टक्के काम होऊनही उर्वरित काम होत नसल्याने गावक-यांनी प्रकल्पावरच आंदोलन सुरु केलय. 

Feb 21, 2018, 05:12 PM IST