चार मृत्यू

मुंबईच्या अंधेरीतील मैमून इमारतीत भीषण आग, चार जणांचा मृत्यू

मुंबईतील आगीचं सत्र अजूनही सुरूच आहे. मुंबईत आठवडाभरात आगीची दुसरी घडना घडली आहे. 

Jan 4, 2018, 08:02 AM IST

चंद्रपूरमध्ये पावसाचे संकट, ४ बळी

चंद्रपुरात मुसळधार पावसाचे चार बळी गेलेत. दिवसभर सुरु असलेल्या पावसाचा फटका औष्णिक विद्युत केंद्रालाही बसला असून या केंद्रात सर्वत्र पाणी शिरल्यानं वीज निर्मिती ठप्प झालीय. इतिहासात पहिल्यांदात वीज निर्मिती बंद होण्याची घटना घडलीय. तर मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

Jul 20, 2013, 10:22 AM IST