दिवा आंदोलन

सहा तासांच्या खोळंब्यानंतर रेल्वे धावली; रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडून प्रवाशांची लूट

कल्याण-ठाकूर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने आधीच गोंधळ उडाला असताना दिवा येथे संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी थेट लाठीचार्ज केल्याने संतप्त लोकांनी दगडफेक करत जाळपोळ केली. यावेळी एक गाडी पेटवून दिली.

Jan 2, 2015, 11:49 AM IST