देशाची आर्थिक राजधानी

मुंबई नाही राहिली आता देशाची आर्थिक राजधानी, या शहराने टाकलं मागे

आर्थिक राजधानी म्हणून नावाजलेले शहर म्हणजे मुंबई. पण आता मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी नाही राहिली. दिल्लीने मुंबईची हा दर्जा खेचून घेतला आहे. ऑक्सफोर्ड इकॉनमिक्सने केलेल्या एका सर्वेमध्ये जगातील ५० मेट्रोपोलिन इकॉनमिक शहरांमध्ये दिल्लीला ३० वं स्थान मिळालं आहे. मुंबई या यादीत ३१ व्या स्थानी आहे.

Nov 28, 2016, 01:10 PM IST