धरणं भरली

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले

Mumbai Lake Overflow : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 4 तलाव पूर्ण भरले आहेत.

Jul 25, 2024, 03:29 PM IST

मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील धरणे भरली

ज्या लातूर शहराला शंभर दिवस रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला, त्या लातूर जिल्ह्यातील धरणं पावसानं भरली आहेत. यामुळे तुर्तास लातूरचा पाणी प्रश्न सुटल्यासाऱखा आहे.

Jul 31, 2016, 07:11 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर, पाणीकपात होणार रद्द!

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.

Sep 12, 2012, 04:15 PM IST