महाऔष्णिक वीज प्रकल्प

सिंचन घोटाळ्यासारखाच वीज केंद्रांमध्ये घोटाळा?

31 डिसेंबर 2012 पर्यंत राज्याला भारनियमनमुक्त करणार, अशी घोषणा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. मात्र अनेक ठिकाणचे प्रकल्प मुदत संपूनही अर्धवट अवस्थेतच आहेत.

Nov 1, 2012, 03:09 PM IST