राज ठाकरे मनसे

मनसे गुडीपाडवा: राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आपल्या भाषणात नुसतीच टीका न करता महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस तसेच, देशातील सामाजिक वातावरण, अर्थव्यवस्था आदींबाबात महत्वपूर्ण तितकेच गंभीर मुद्देही उपस्थित केले. 

Mar 18, 2018, 10:11 PM IST

'मोदी'मुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे: राज ठाकरे

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे पाहिली तर, देशाला मोदी आणि शहांचा आजार लागल्याचे चित्र दिसते. हा आजार दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे  - राज ठाकरे

Mar 18, 2018, 09:49 PM IST