रॅली महत्त्वाची आहे का

विद्यार्थ्याचं मोदींना पत्र, 'अभ्यासापेक्षा तुमची रॅली महत्त्वाची आहे का ?'

अलीराजपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्याने शाळेच्या बसेस रॅलीमध्ये वापरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. देवांश जैन याने पत्रात लिहिलं आहे की, ९ ऑगस्टला अलीराजपूरमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जनसभेसाठी शाळेच्या बसेस बूक केल्या जात आहे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Aug 9, 2016, 01:33 PM IST