वर्ल्डकप२०१५

टीम इंडियाने जिंकला नाही टॉस पण आकडे काही वेगळं सांगतात

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून बॅटींगचा निर्णय घेतला आहे. मात्र, टीम इंडियाने टॉस जिंकला नसला तरी आकडे काही वेगळं सांगतात. त्यामुळे भारताला अधिक संधी असल्याचे दिसत आहे.

Mar 26, 2015, 09:02 AM IST