८४ कोसी परिक्रमा यात्रा

‘परिक्रमा’बंदीचा विरोध, विहिंपचं धरणं आंदोलन

विश्व हिंदू परिषदेची ८४ कोसी परिक्रमा यात्रा ८४ पाऊलं सुद्धा पुढं गेली नाही. यात्रा फ्लॉप झाली असली तरी यानिमित्तानं चर्चेत राहण्याचा विहिंपचा प्लान हिट झाला. उत्तरप्रदेश सरकार देशाची दिशाभूल करत असून, हे सर्व आझम खान यांच्या सांगण्यावरुन अखिलेश सरकार करतंय, असा आरोप अशोक सिंघल यांनी केलाय.

Aug 26, 2013, 11:58 AM IST