Intern

-

अमाल मलिक का सोडून गेले कपिल शर्माचा शो अर्धवट?

अमाल मलिक का सोडून गेले कपिल शर्माचा शो अर्धवट?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादाची चर्चा सुरू असताना, या शोमधील आणखी एक वाद समोर येत आहे.

रेल्वे प्रवासात निवडा आपल्या आवडीची सीट

रेल्वे प्रवासात निवडा आपल्या आवडीची सीट

नवी दिल्लाी :  भारतीय रेल्वेने IRCTC रेल्वे तिकीट प्रणालीमध्ये अनेक नवीन बदल आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रवाशांना  आता आपल्या आवडीच्या सीटवर बसता येणार आहे.

आता अंगठ्याने होणार पेमेंट

आता अंगठ्याने होणार पेमेंट

नवी दिल्ली : आता कोणताही आर्थिक व्यवहार करताना कॅश, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही. आपल्या बोटांनी आपण सहज पेमेंट करु शकणार आहोत.

सलमान म्हणतो, हे काम मला कधीच जमणार नाही

सलमान म्हणतो, हे काम मला कधीच जमणार नाही

मुंबई : बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खान त्याच्या अभिनयातून नेहमीच चर्चेत असतो. हिंदी सिनेमाचा दबंग अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सलमान आत्मचरित्र लिहायला मात्र घाबरतो.

ईडन गार्डनमध्ये श्रद्धा कपूर करणार परफॉर्म

ईडन गार्डनमध्ये श्रद्धा कपूर करणार परफॉर्म

नवी दिल्ली : आयपीएल सीजन १० मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेवन पंजाबचा सामना आज ईडन गार्डन मैदानात रंगणार आहे.

'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

'बाहुबली' हून भव्य 'महाभारत' साकारण्याचं शाहरुखचं स्वप्न

नवी दिल्ली: भारताचा इतिहास 'महाभारत' या चित्रपटातून साकारण्याची इच्छा बॉलीवुडचा स्टार शाहरूखने आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती.

गोरक्षनाथ मंदिरात मिळते दहा रुपयात पोटभर जेवण

गोरक्षनाथ मंदिरात मिळते दहा रुपयात पोटभर जेवण

गोरखपूर : उत्तर प्रदेशमध्ये सामान्य लोकांसाठी आधीच अच्छे दिन होते आणि पुढेही आहेत. गोरक्षनाथ मंदिरात केवळ १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे.

भारताबाहेरही वाढते हिंदूंची लोकसंख्या

भारताबाहेरही वाढते हिंदूंची लोकसंख्या

वॉशिंग्टन : अमेरिकेने केलेल्या संशोधनानुसार २०७५पर्यंत मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण वाढेल, असे म्हटले होते.

सावधान, मुंबईत बनावट सनस्क्रीन, २.५ कोटींचे जप्त

सावधान, मुंबईत बनावट सनस्क्रीन, २.५ कोटींचे जप्त

मुंबई : सध्या उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. कडक उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणतीना कोणती क्रिम वापरत असाल तर काळजी घ्या.

नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही!

नवा कायदा : तणावातून केलेला आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही!

मुंबई : आता नव्या कायद्यानुसार मानसिक आरोग्य ढासाळलेल्या व्यक्तींनी आत्महतेचा केलेला प्रयत्न हा गुन्हा नसेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी यांनी या कायद्याला संमती दिली आहे.