viral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही...

 जगन्नाथ मंदिर हे जवळपास800 वर्ष जुने मंदिर आहे .गेल्या 800 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी मंदिरात घडलयं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

Updated: Dec 2, 2022, 05:21 PM IST
viral: 800 वर्ष जुन्या मंदीरासंबंधित अशी काही रहस्य आहेत जी आजपर्यंत कोणीही सोडवु शकलं नाही... title=

Shocking CCTV footage of secret: मित्रांनो भारतामध्ये अशी अनेक मोठ मोठी मंदिरे आहेत. काही मंदिर खूप जुनी आहेत. काहींना काही रहस्य(secret) ,मंदिरांसोबत जुडली आहेत.  भारतातल्या चार धाम(chardham) पैकी एक धाम आहे “जगन्नाथ धाम”. (jagnnath puri)जगन्नाथ धामशी सं’बंधित असे काही रहस्य आहेत. जे आजपर्यंत कोणीही सोडूवू शकले नाही. भगवान जगन्नाथचे हे मंदिर किमान 800 वर्षांपूर्वीचे आहे असे मानले जाते.“जगन्नाथ पुरी” या मंदिरात घडलेली एक घटना आहे जी खूप विचित्र आहे(weird thing).

मंदिराच्या CCTV मध्ये जे काही दिसलं ते पाहून कोणाचाही विश्वास बसत नाहीये . आपण सर्वाना माहित असेलच जगन्नाथ मंदिर हे जवळपास800 वर्ष जुने मंदिर आहे .गेल्या 800 वर्षात जे घडलं नाही ते यावेळी मंदिरात घडलयं त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

परंतु आता या मंदिरात अश्या काही गोष्टी घडतात ज्यांना भविष्यात(FUTURE) येणाऱ्या अशुभ गोष्टींचा संकेत(FUTURE PREDICTION) मानलं जात आहे. जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाक गृहाला (kitchen)भारतातील सर्वात मोठे स्वयंपाक घर मानले जाते. स्वयंपाक घर मंदिराच्या दक्षिण दिशेला(south) आहे. या स्वयंपाक घरातून भगवान जगन्नाथ यांना दाखवणारा नैवेद्य तयार केला जातो.

पण एके दिवशी ,पुजारी स्वयंकपाक घरात गेले तेव्हा त्यांनी समोर जे पाहिलं आणि आश्चर्यचकित झाले. त्या स्वयंपाक घरात असे काही झाले होते जे या आधी 800 वर्षे पूर्वीपासून झाले नाही. तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना असे वाटत होते की, भगवान जगन्नाथ कुठलीतरी वाईट

गोष्ट होण्याचे संकेत देत होते. या गोष्टीची सूचना जेव्हा पो’लिसांना देण्यात आली, तेव्हा पोलिसांनी cctv  फुटेज चेक केलं असता धक्कादायक प्रकार समोर आला.सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता त्यांना असे दिसले की, एक माणूस स्वयंपाक घरात येऊन भांड्यांची तोडफो’ड करत आहे.

पोलिसांनी त्या माणसाला शोधून काढले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, येथे बनवल्या जाणाऱ्या महाप्रसादात खूप मोठे राजकारण होत आहे. तेथे बनवला जाणारा प्रसाद भक्तांपर्यंत पोहोचत नाही. काही लोक यामध्ये राजकारण(politics) करून स्वतःचा फायदा करत असल्याचं कळलं. पुरी येथील जगन्नाथ मंदिर जिथे स्वतः विष्णू जगन्नाथाच्या रूपात वास करतात.अशा मंदिरामध्ये होणाऱ्या अशा घटना भविष्यामध्ये येणाऱ्या अशुभ गोष्टींचा संकेत(signs of bad things) आहे असे मानले जात आहे