'या तिघांमुळे T20 WC जिंकलो', रोहित शर्माने मानले आभार; विशेष म्हणजे यात बुमराह, कोहली, पांड्या नाही

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात विराट (Virat Kohli), हार्दिक (Hardik Pandya) आणि बुमराह (Jasprit Bumrah) यांनी जबरदस्त कामगिरी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. 

'या तिघांमुळे T20 WC जिंकलो', रोहित शर्माने मानले आभार; विशेष म्हणजे यात बुमराह, कोहली, पांड्या नाही

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

Read More