आंघोळ

उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ केल्याने होतील हे 4 फायदे

तुम्ही जर रात्रीही आंघोळ करत असाल तर त्वचे संदर्भातील आजारापासून दूर राहू शकाल. 

May 3, 2019, 02:23 PM IST

सात-आठ दिवस आंघोळच नाही करायचा पती, पत्नीने मागितला घटस्फोट

पीडित महिलेचा पती सात-आठ दिवस आंघोळ तसेच दाढीही करत नसे.

Apr 13, 2019, 09:20 AM IST

सियाचीनमधील भारतीय सैनिक आंघोळ करु शकणार

सियाचीनमध्ये 21 हजार 700 फूट च्या उंचीवर तैनात सैनिकांना 3 महिन्यापर्यंत आंघोळही करता येत नाही. 

Jan 2, 2019, 01:15 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी आंंघोळीचे आरोग्यदायी फायदे !

उन्हाळ्यात घामामुळे होणारी ओथंबलेलं शरीर आणि दुर्गंधीमुळे अनेकजण रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करतात. 

Jul 11, 2018, 09:28 PM IST

अहमदनगर । नदीतून हलेना गजराजाची स्वारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 12:20 PM IST

आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर मीठ मिसळण्याचे '4' आरोग्यदायी फायदे

बदलत्या वातावरणाचा परिणाम जसा थेट आरोग्यावर होतो तसाच तो त्वचेवरही होतो.

Mar 16, 2018, 08:19 PM IST

अशा आंघोळीमुळे आयुष्यात त्वचारोग होत नाही

काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका.

Oct 13, 2017, 12:01 PM IST

अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी कसे बनवाल सुगंधी उटणं

फराळ, फ़टाके, कंदील,  रंगबेरंगी रांगोळ्या आणि तोरणांचा झगमगाट याबरोबर दिवाळीतील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंगास्नान ! 

Oct 9, 2017, 06:21 PM IST

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

मुंबई- आपण मीठ जेवणात टाकण्यासाठी वापरतो. याच मीठाचा वापर जर आंघोळीसाठी केला तर शरीराच्या अनेक समस्या दूर होतील. मिठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सोडियम आपल्याला त्वचेच्या इंफेक्शन पासून दूर ठेवतात. रोज आंघोळ करताना थोडंस मीठ पाणयात टाकून, त्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे

1. त्वचा कोमल आणि चमकदार होते

Sep 25, 2016, 12:35 PM IST

हॉट चिली सॉसमध्ये त्याने केली आंघोळ

जगापेक्षा काहीतरी वेगळं करायची अनेकांना हौस असते. या हौसेखातर लोक अजब-गजब प्रकार करत असतात. असाच काहीसा प्रकार केम्रे कँडरने.

Aug 30, 2016, 03:16 PM IST

पाहा व्हिडिओ : अख्या गावाने घातली मुलाला अशी आंघोळ...

थंडीमुळे एका लहान मुलाला आंघोळीचा एवढा कंटाला की त्याने एक, दोन, तीन दिवस, महिना नव्हे तर तब्बल ३ महिने आंघोळ केली नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी गावाची मदत घेतली. त्यानंतर अख्खं गावाच्या उपस्थित त्याला आंघोळ घातली गेली. तेही हातपाय बांधून....

Jan 28, 2016, 03:37 PM IST

जाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये

योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. 

Jan 21, 2016, 11:44 AM IST

अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्यास वाढतात त्वचेसंबंधी समस्या

थंडीचा महिना सुरु झाला की अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करण्यास सुरुवात करतात. मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुमची त्वचा अधिक शुष्क आणि कोरडी होऊ शकते. तसेच अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेसंबंधित आजारांचा धोकाही वाढतो. 

Jan 14, 2016, 01:05 PM IST