उपाययोजना

Pune,Ranjangaon Work Start In MIDC Area PT2M38S

पुणे | कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना?

पुणे | कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना?

May 11, 2020, 04:00 PM IST

कोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी करा 'या' उपाययोजना

 योग्य वेळी या आजाराची माहिती तसेच उपाययोजना गरजेच्या आहेत.

Apr 9, 2020, 04:56 PM IST

महाराष्ट्रापेक्षा कोरोनावरील उपाययोजनांवर दिल्ली सरकार 'एक पाऊल पुढे'

दिल्लीत कोरोनाचे 6 रूग्ण आहेत. सर्व रूग्ण हे भारतीय आहेत. तरी देखील दिल्ली सरकारने याला मोठ्या गंभीरतेने घेतलं आहे.

Mar 12, 2020, 06:44 PM IST

वेळीच उपाययोजना केली नाही तर नाशिकची परिस्थिती गंभीर

नाशिक शहरात स्मार्ट पार्किंगच्या अंतर्गत पन्नासहून अधिक ठिकाणी पार्किंग यंत्रणा उभारण्यात आली मात्र ती अद्यापही सुरू केलेली नाही.

Jun 13, 2019, 07:17 PM IST

पवई तलाव भरला पण अपघात टाळण्याऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

 अपघात टाळण्यासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाने न केल्याच दिसून आलं.

Jun 25, 2018, 08:25 AM IST

औरंगाबाद | कचरा प्रश्नावर महापालिकेची उपाययोजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 02:25 PM IST

मुंबई | मरिन ड्राईव्हच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:55 PM IST

पक्ष्यांना चारा आणि पाणी मिळावा यासाठी उपाययोजना

पिंपळे सौदागर परिसरातलं हॉटेल गोविंद गार्डन…! हे हॉटेल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या हॉटेलमध्ये पक्ष्यांना पाणी आणि चारा मिळावा यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोठा परिसर आणि असंख्य झाडं यामूळ गोविंद गार्डन हॉटेलमध्ये नेहमी पक्षी येतात. आता उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि चाऱ्याची गरज लक्षात घेऊन हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बसवण्यात आली आहेत. पक्ष्यांना पाणी मिळावं यासाठीही येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

Apr 12, 2016, 09:02 PM IST

हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी

हॉटेलमध्ये पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी

Apr 12, 2016, 08:12 PM IST

दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील

दुष्काळ जाहीर, उशीरा सुचलेलं शहाणपण - राधाकृष्ण विखे पाटील

Oct 16, 2015, 07:15 PM IST

राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

Oct 16, 2015, 07:15 PM IST

राज्यातल्या साडे चौदा हजारांहून जास्त गावांत दुष्काळ जाहीर

राज्यातल्या 14 हजार 708 गावांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय... तसंच या दुष्काळावर काही उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्यात. मंत्रिमंडळ उपसमितीनं ही घोषणा केलीय.

Oct 16, 2015, 04:15 PM IST

दुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!

दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

May 16, 2012, 08:47 PM IST