जम्मू काश्मीर

गृहमंत्री राजनाथ सिंह लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर

गृहमंत्री राजनाथ सिंह आज दोन दिवसांच्या लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते विविध वर्गातील लोकांशी चर्चा करणार आहेत. राजनाथ सिंह आज लेह आणि 4 ऑक्टोबरला कारगिलचा दौरा करणार आहे.

Oct 3, 2016, 10:05 AM IST

काश्मीरमधील शहीद जवानांचा आकडा १८ वर

उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे १८ जवान शहीद झाले आहेत. 

Sep 19, 2016, 09:04 AM IST

उरीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर का?

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत, तर 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे.

Sep 18, 2016, 12:48 PM IST

उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत

Sep 18, 2016, 11:10 AM IST

जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला झाला आहे. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला झाला आहे.

Sep 18, 2016, 07:38 AM IST

काश्मीरला विकासाकडे घेऊन जाणारा 'वानी'

बुरहान वानीच्या एनकाऊन्टरनंतर अजूनही धगधगत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वानी सज्ज झालाय. पण, हा वानी जम्मू काश्मीरला विकासाच्या आणि सुरक्षेच्या मार्गावर नेणारा आहे.

Sep 13, 2016, 09:51 AM IST

...जेव्हा मुख्यमंत्री मुफ्ती निघाल्या स्कुटीवरून!

अनेक आठवड्यांपर्यंत तणाव आणि हिंसेच्या वातावरणात राहिलेल्या जम्मू - काश्मीरमध्ये आज थोडी सकारात्मकता पाहायला मिळाली... जेव्हा मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी 'सीएम स्कूटी स्कीम'चं उद्घाटन केलं. 

Sep 9, 2016, 04:41 PM IST

त्यांच्याकडे साधी माणुसकीही नाही!

काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गेलेलं सर्वपक्षीय शिष्टमंडळ हात हलवतच परत आलं आहे

Sep 5, 2016, 09:24 PM IST

जम्मू काश्मीर |अखेर जमावबंदी ५१ दिवसांनी उठवली

जमावबंदी अखेर ५१ दिवसांनंतर उठवण्यात आलीय. अतिरेकी बुरहान वानीच्या एन्काऊंटनंतर ९ जुलैपासून काश्मिर खोरं अशांत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच काश्मीर खो-यातली संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र पुलवामा भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलीय. 

Aug 29, 2016, 07:39 PM IST

जम्मू काश्मीर भारत व्याप्त काश्मीर!

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्याला हात घातला.

Aug 18, 2016, 11:46 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये  बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारतीय जवानांनी परतवून लावला आहे. यात ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. 

Aug 15, 2016, 10:49 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

Mar 25, 2016, 05:35 PM IST