डोकलाम

दुर्गम भागात तैनात सैनिकांना ना चांगलं जेवण, ना हत्यारं - कॅगचा अहवाल

कॅगचा हा अहवाल सोमवारी संसदेसमोर सादर करण्यात आला

Feb 4, 2020, 04:16 PM IST

चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी भारताची नवी खेळी

डोकलाम भागात २०१६ मध्ये भारत आणि चीन दरम्यान  ७३ दिवसांपर्यंत तणाव सुरू होता

Dec 19, 2018, 11:51 AM IST

भाजप आणि आरएसएस देशात द्वेष पसरवत आहेत - राहुल गांधी

 राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर जहरी टीका केलेय. संघ आणि भाजप देशात द्वेष पसरवत आहेत.

Aug 24, 2018, 07:41 PM IST

डोकलाममध्ये पुन्हा चीनच्या कुरापती

भारत-चीन सीमेवर पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

Mar 6, 2018, 05:12 PM IST

डोकलाममध्ये पुन्हा कटकारस्थान रचतोय चीन

चीन पुन्हा एकदा भारत विरोधी कटकारस्थान रचतो आहे. या बाबतचा खुलासा एका सॅटेलाईट फोटोमधून झाला आहे.

Jan 18, 2018, 02:17 PM IST

भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने चीनला मिरच्या का लागल्या ?

भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांना खीळ बसेल.

Jan 15, 2018, 09:32 PM IST

डोकलाम मुद्दा पुन्हा तापणार? कडाक्याच्या थंडीत चीनचे 1800 सैनिक तैनात

 कडाक्याच्या थंडीत सैन्य उभा करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.

Dec 11, 2017, 09:03 AM IST

...तर डोकलाम वाद थांबला नसता: राजनाथ सिंह

भारत आता एक जगात ताकदवान देश बनला आहे. भारत जर पहिल्यासारखा कमजोर राहिला असता तर, चीनसोबतचा डोकलाम वाद कधीही थांबला नसता, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.

Oct 9, 2017, 09:42 AM IST

चीनने डोकलाममध्ये सुरू केली रस्त्याची निर्मिती

 पुन्हा सुरू झालेली रस्तेबांधणी यामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा निर्माण होऊ शकतो.

Oct 6, 2017, 09:43 AM IST

डोकलाममधील तणावानंतर भारत-चीनमध्ये सकारात्मक चर्चा

डोकलाममुळे वाढलेला तणाव मागे सारत भारत आणि चीननं पुन्हा एकदा परस्पर संबंध दृढ करण्याच्या आणाभाका घेतल्या.

Sep 6, 2017, 11:14 AM IST

डोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले

दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.

Aug 28, 2017, 10:09 PM IST

डोकलाम वाद : भारत-चीनकडून वादावर पडदा, सैन्य घेणार मागे

डोकलाम सीमावादानंतर भारत आणि चीन या दोन देशात कमालीचा तणाव होता. आता या वादावर पडदा टाकण्यात आलाय.

Aug 28, 2017, 12:41 PM IST