धोकादायक इमारती

धोकादायक इमारतींचं पाणी सुरू होणार

मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

Aug 8, 2013, 08:25 PM IST

‘पाऊस येतोय, मुंबईतील घरे खाली करा’

आठवडाभरात पाऊस कधीही मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. परिस्थिती हातघाईवर आली असताना इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतींत लोक राहत आहेत. त्यांनी तात्काळ घरे खाली करावीत. अन्यथा त्यांना बाहेर काढण्यासाठी फौजदारी करावी लागेल, असा इशारा देण्यात आलाय.

Jun 6, 2013, 08:54 AM IST