प्रतिक्रिया

उरी हल्ला वेदनादायक- कोहली

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले.

Sep 26, 2016, 04:58 PM IST

'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता.

Sep 25, 2016, 09:00 PM IST

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही पण...

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही, पण परिवर्तनासाठी काम करत राहीन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Sep 25, 2016, 06:01 PM IST

कलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.

Sep 24, 2016, 07:59 PM IST

उरीच्या हल्ल्यावर अक्षय कुमारने अशी प्रतिक्रिया

 उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार याने संतापात प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हटला, बस आता खूप झाले. आता यावर प्रतिबंध घातले पाहिजे. अभिनेत्याने ट्विट केले की, जाँबाजांसाठी खऱ्या दिलाने प्रार्थना, दहशतवाद थांबविण्याची गरज आहे. बस आता खूप झाले. जय हिंद! 

Sep 19, 2016, 09:27 PM IST

'लग्नसमारंभावेळी वरच्या दर्जाचे असणारे आरक्षण मागतात'

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून विराट मोर्चे काढण्यात येत आहेत.

Sep 17, 2016, 12:10 PM IST

पंतप्रधान मोदींचं कपीलला सडेतोड प्रत्युत्तर

मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. 

Sep 12, 2016, 09:30 PM IST

कपील शर्मावर गायक अभिजीत भडकला

मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

Sep 9, 2016, 11:29 PM IST

मनसेच्या इंजिनाला भाजपचं डिझेल!

घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.

Sep 8, 2016, 06:59 PM IST

मनसेच्या खळ खट्ट्याकला मुख्यमंत्र्यांची क्लीन चीट

घाटकोपरमधील अमृतनगरमध्ये एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मनसेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली.

Sep 8, 2016, 06:30 PM IST

'मी लोकांची भावना बोलेते'

मी जे बोलते ते थेट असतं, आणि मी लोकांची भावनाच बोलते, असं वक्तव्य लेखिका शोभा डे यांनी केलं आहे.

Sep 3, 2016, 10:39 PM IST

ऐश्वर्याच्या सुंदरतेवर सलमान खानने दिली प्रतिक्रिया

रणबीर-ऐश्वर्या यांचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे आणि सध्या सगळीकडे फक्त ऐश्वर्या-रणबीरच्या सिजलिंग केमिस्ट्रीचीच चर्चा आहे. सलमान खानने या सिनेमाच्या टीझरवर एक शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे.

Sep 3, 2016, 08:09 PM IST