भाजीपाला

एसटीत ५० किलो भाजीपाल्याला लगेज नाही

नोटांच्या समस्येमुळं एपीएमसीमध्ये भाजीपाला विकला नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेला असताना राज्य सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतलाय. 

Nov 14, 2016, 06:23 PM IST

सुट्ट्या पैशांची चणचण : वाशी मार्केटमध्ये भाजीपाला पडून, भाज्यांचे दर घसरलेत

सुट्टे पैसे नसल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांनी वाशीमधील घाऊक मार्केटकडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ ग्राहक न आल्याने भाजीपाला पडून आहे. भाज्यांचे दर घसरलेत. 

Nov 11, 2016, 07:29 PM IST

व्यापाऱ्यांच्या संपावर मंत्रालयात बैठक

कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरु असलेल्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण बैठक मंत्रालयात सुरू झालीय.

Jul 13, 2016, 05:03 PM IST

'एपीएमसी'मधून फळ आणि भाजीपाल्याची सुटका!

फळे आणि भाजीपाला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वगळण्याचा अध्यादेशाला राज्य मंत्रिमंडळानं तत्वत: मंजुरी दिली आहे.

Jun 28, 2016, 10:07 PM IST

फळं, भाजीपाला एपीएमसीमधून वगळला जाणार

फळं, भाजीपाला एपीएमसीमधून वगळला जाणार

Jun 28, 2016, 06:45 PM IST

राज्य सरकारचा चांगला निर्णय, ग्राहकाला थेट फळे-भाजीपाला मिळणार

फळे आणि भाजीपाला राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून वगळण्याचा निर्णय राज्य केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला गेला. त्यामुळे ग्राहकाला थेट उपलब्ध होणार आहे.

Jun 28, 2016, 03:26 PM IST

या बाजारात मिळतो ताजा आणि स्वस्त भाजीपाला

या बाजारात मिळतो ताजा आणि स्वस्त भाजीपाला

Dec 2, 2015, 10:04 PM IST

परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले

परतीच्या पावसानं भाजीपाल्याला नुकसान, भाव कडाडले

Oct 7, 2015, 01:10 PM IST

भाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ

पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

Aug 21, 2015, 09:39 AM IST

सणासुदीच्या दिवसांत भाज्या महागल्या

सणासुदीच्या दिवसांत भाज्या महागल्या

Jun 17, 2015, 09:43 PM IST