शेतकरी

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

Sep 20, 2016, 03:35 PM IST

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

पावसाने पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणी शेतक-यांनी केली. या मागणीसाठी शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.

Sep 20, 2016, 03:07 PM IST

आजच्या हल्ल्यात कोणत्या शेतकऱ्याचा हणमंतप्पा गेला असेल?

(जयवंत पाटील, झी २४ तास) आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या उरीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. 

Sep 18, 2016, 04:52 PM IST

बाराबलुतेदारांचा मोठा भाऊ मोर्चा का काढतोय? (भाग ३)

(जयवंत पाटील, झी २४ तास) शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठी अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांचं कुटुंब सोडलं, तर सर्वांना चांगले दिवस आहेत.

Sep 18, 2016, 03:59 PM IST

या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांविषयी दाखवली संवेदनशीलता

अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव हे शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले आहेत. 

Sep 13, 2016, 01:17 PM IST

'म्हणून मोदी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढत नाहीत'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये किसान यात्रा करत आहे.

Sep 11, 2016, 07:15 PM IST

रस्त्यावर कांदा ओतून शेतकऱ्यांचा रास्ता रोको

कांदा उत्पादक शेतक-यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावर कांदा ओतून सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

Sep 10, 2016, 12:15 PM IST

शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे

शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे 

Sep 8, 2016, 08:06 PM IST