शेतकरी

...जेव्हा मुख्यमंत्री भाजी विकत घेतात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांकडून भाजी विकत घेतली आहे. 

Aug 14, 2016, 07:51 PM IST

शेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोंडून ठेवले.  पिकविमा काढण्यासाठी अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्राची गरज होती, पण  गुरुवारपासून ७/१२ आणि ८-अचीही मागणी करण्यात आली. 

Jul 28, 2016, 11:42 PM IST

शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी

कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. 

Jul 26, 2016, 07:49 PM IST

नाशिकच्या शेतकऱ्यांची नवी भरारी

नाशिकच्या या शेळ्या-मेंढ्या विमानाने थेट दुबईला निघाल्यायत. भारतीय शेळ्या-मेंढ्यांना अरब राष्ट्रात चांगली मागणी आहे.

Jul 24, 2016, 03:53 PM IST

व्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री

व्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री 

Jul 23, 2016, 08:38 PM IST

भुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह

मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी विधानसभेत अजब दावा केला आहे.  पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही, तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं मंत्रिमहोदयांनी म्हटलंय.भूपेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर विधानसभेत आमदारांनी मोठा गोंधळ सुरू केला. 

Jul 20, 2016, 07:45 PM IST