समाजातून बाहेर काढणे

वाळीत टाकण्याच्या वाळवीनं रायगड जिल्हा पोखरलाय

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक बहिष्काराची अशी एक एक प्रकरणं बाहेर आलीत.... एखाद्या कुटुंबाला समाजानं वाळीत टाकल्याच्या वाळवीनं रायगड जिल्हा कसा पोखरलाय, त्यावर प्रकाश टाकणा-या या काही घटना.

Dec 13, 2014, 10:02 PM IST