children ran away

मुंबईच्या नादापाई एका वर्षात ७०० मुले घरातून पळाली

अनेकांच्या मनातील स्वप्ननगरी मुंबईच्या आकर्षणातून घर सोडलेल्या मुलांची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. रेल्वे सुरक्षा दल अर्थातच आरपीएफने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एक वर्षात तब्बल ७०० मुलांनी घर सोडले आहे.

Feb 12, 2018, 12:44 PM IST