extreme water scarcity

मेळघाटातील अनेक गावात पाण्याची तीव्र टंचाई; आदिवासी बांधवांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अनेक गावे उन्हाळ्यात तहानेने व्याकूळ झाले आहेत. शेकडो गावातील नागरिकांना पाण्यासाठी रात्री-बेरात्री दाही दिशा भटकंती करावी लागत आहे.

Jun 2, 2022, 08:28 AM IST