farmers meet

सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांशी थेट साधला संवाद

पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सकाळी दादर इथे शेतमाल घेऊन येणा-या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. आज सकाळी 300 ट्रक राज्यातल्या विविध भागातून मुंबईत दाखल झाले. व्यापा-यांच्या कुठल्याही मदतीशिवाय शेतकरी स्वतः हे ट्रक मुंबईत घेऊन आलेत..त्यामुळं ग्राहकांशी त्यांना थेट माल विकता आला. विशेष या सर्व ट्रकला राज्यभरात टोलमुक्ती करण्यात आल्याचं पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

Jul 12, 2016, 08:21 AM IST

शेतकरी समस्या मांडत होते, अधिकारी कॅण्डी क्रश खेळत होती

तामिळनाडू सरकारच्या एका महिला अधिकारी वादात आली आहे. ऊस आणि कारखान्याशी संबंधित तक्रारी शेतकरी मांडत होते, एक महिला अधिकारी आपल्या स्मार्ट फोनमध्ये रमली होती.

Sep 2, 2015, 07:13 PM IST