floods

चंद्रपुरातले अतिवृष्टीने सिंचन प्रकल्प भरले

चंद्रपुरातले अतिवृष्टीने सिंचन प्रकल्प भरले

Jul 14, 2016, 02:44 PM IST

मध्य प्रदेशात पावसाचा कहर, पुरात ६ जण अडकलेत

मुसळधार पावसानं मध्य प्रदेश राज्याला झोडपून काढले. पावसाचा जबरदस्त तडाखा रेवा जिल्ह्याला बसला आहे. पुराच्या तडाख्यात ६ जण अडखले.

Jul 8, 2016, 10:25 PM IST

जालन्यात जोरदार पाऊस, नदीच्या पुरात बाईकस्वार वाहून गेला

पावसाने जालन्यातल्या भोकरदनमध्ये केळणा नदीला पूर आला. अलापूरमध्ये एक दुचाकीस्वार या पुरात वाहून गेला.

Jun 25, 2016, 01:58 PM IST

चेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस

चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते. 

Dec 6, 2015, 05:38 PM IST

राज्यात पुरात चार जण वाहून गेलेत, चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडले

राज्यात चांगला पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले. नाशिकमध्ये गादापात्रते पाणीवाढले. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी पाणी सोडण्याची गरज नाही. तर जळगावात पुरात चार जण वाहून गेलेत. चंद्रपूरमध्ये धरणाचे दरवाजे उघडावे लागेलत.

Sep 18, 2015, 04:00 PM IST

आसाममध्ये पुराचा हाहाकार, ८ जणांचा मृत्यू

 आसाममध्ये पुराचा हाहाकार कायम आहे.. १९ जिल्ह्यांना पूराचा फटका बसलाय. पूरात आतापर्यंत८ जणांचा बळी गेलाय. मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जातेय.

Aug 22, 2015, 02:46 PM IST

आंतरराष्ट्रीय सात बातम्या : भारताला बोईंग सेवा

अमेरीकेतील विमान उत्पादन कंपनी बोईंग भारताला सहा एअरक्राफ्ट पुरविणार आहे. पी -८ आय प्रकारातील हे एकरक्राफ्ट असतील. नौदलासाठी त्याचा उपयोग होणार आहे. २००९ मध्ये भारताबरोबर झालेल्या करारानुसार बोईंग भारताला सेवा देणार आहे.

Nov 26, 2014, 06:57 PM IST

बचाव कार्यात अडथळे, फुटीरवाद्यांचा प्रयत्न काश्मिरी जनतेनेच हाणून पाडावा

१५ सप्टेंबरला फुटीरतावादी नेता यासिन मलिकने मदत कार्याची नौकाच पळवून नेली आहे. १६ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्हयात एलओसीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले . यात बीएसएफच्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले आहे.

Sep 18, 2014, 07:36 PM IST

काश्मीर पुरातील दीड लाख नागरिकांना वाचविण्यास यश

काश्मीर आणि जम्मूमध्ये मुसळधार कोसळलेल्या पावसाने पूर परिस्थितीने हाहाकार उडवला. पुरात अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात लष्कराने यश मिळविले. पुरात अडकलेल्यापैंकी 1.42 लाख नागरिकांचे जीव वाचविण्यात यश आले.

Sep 13, 2014, 09:26 PM IST

जलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज

पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. 

Sep 8, 2014, 10:47 AM IST

जन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय. 

Sep 7, 2014, 11:16 AM IST

जम्मू-काश्मीरच्या पुरात 107 बळी, हवाईमार्गानं मदत

जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 107 गेलीय. या भागातील जवळजवळ तीन हजार गावांना या पुराचा फटका बसलाय.  

Sep 6, 2014, 09:29 PM IST