governor address

राज्यात २४ तास वीज आणि पाणी देणार, राज्यपालांचा अभिभाषणात निर्धार

राज्यात २४ तास वीज आणि पाणी, राज्यांतील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी महामार्ग आणि एक्सप्रेस वेची बांधणी, सहकारी बँकांचं पुनरुज्जीवन, पोलिस दलाचं आधुनिकीकरण असा फडणवीस सरकारचा अजेंडा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधीमंडळातील अभिभाषणातून मांडला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान शिवसेना आमदारांनी राज्यपाल चले जाव, दादागिरी नही चलेगी अशी घोषण देत विरोध दर्शवला. 

Nov 12, 2014, 08:08 PM IST