hard drink

दारूने घेतला 'जीव' सरकारची फक्त 'चिव-चिव'

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारुमुळं १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. याचा बाबतीत गुरवारी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. या विषारी दारूमुळे आज तब्बल ४० लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Dec 15, 2011, 10:21 AM IST

मदिरा मित्रानों सावधान....

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं पनवेलमध्ये सव्वा लाख किंमतीचा दारुचा साठा जप्त केला. या साठ्यात देशी-विदेशी दारुचा साठा तसंच अनेक नामांकीत कंपन्यांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या.

Dec 9, 2011, 12:40 PM IST