kharghar accident maharashtra bhushan

खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा; अजित पवार यांचे मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र

Kharghar Death Case : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात आतापर्यंत 14 जणांचा बळी गेला आहे. खारघर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.  तसेच याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायची मागणी केली होती. 

Apr 21, 2023, 09:36 AM IST