marathwada

मराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब

मराठवाड्यातला शेतकरी नक्षलवादी होतोय - प्रशांत बंब

Oct 16, 2015, 07:16 PM IST

विदर्भाचा सुपुत्र मराठवाड्याला न्याय देणार?

औरंगाबादमध्ये तब्बल आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्याची घोषणा केली होती. मराठवाड्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही बैठक महत्त्वाची होती. मात्र, बैठकीला मुहूर्त काही मिळत नसल्याने बैठक होणार का नाही याबाबतच आता संभ्रम निर्माण झालाय.

Oct 14, 2015, 01:33 PM IST

मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पाऊस, वीज कोसळून ५ ठार

राज्यात पावसाचे दमदार कमबॅक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत काल तुरळक पाऊस पडला.  त्याचवेळी अहमनदनगरमध्ये आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी अहमनदनगरमध्ये आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर नाशिकमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.

Oct 3, 2015, 07:03 PM IST

तहानलेला मराठवाडा सुखावला

तहानलेला मराठवाडा सुखावला

Sep 18, 2015, 08:56 PM IST

बाप्पा पावला, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पाऊस

राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Sep 18, 2015, 09:50 AM IST

नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावलाय. अक्षयने मंगळवारी आपल्या मदतीच्या कार्याला सुरूवात केलीय. तो तब्बल ९० लाखांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे.

Sep 16, 2015, 09:56 AM IST

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका : उद्धव ठाकरे

संकटसमयी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा दौरा सुरु केलाय. यावेळी खुल्ताबाद इथं कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना आत्महत्या करु नका असं आवाहन केलंय.

Sep 12, 2015, 04:26 PM IST

पाऊस पडतोय... पण, पाणीसाठ्यात वाढ नाही

पाऊस पडतोय... पण, पाणीसाठ्यात वाढ नाही

Sep 11, 2015, 09:18 PM IST

पाऊस पडला... मात्र राज्यातील बहुतेक जलसाठे कोरडेठक्क!

गेल्या तीन चार दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळं राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई-पुण्यावरील पाणीकपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उदभवणार आहे.

Sep 11, 2015, 07:19 PM IST

मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट

मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट

Sep 10, 2015, 01:32 PM IST