now congress

काँग्रेसकडून आता 'नोट पे चर्चा'

१००० आणि ५०० रुपया चे चलन बाद केल्या नंतर बॅंके समोर मोठ्या रांगा लागत होत्या, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे , यावर मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे चाय पे चर्चाच्या धरती वर'नोट पे चर्चा'चे आयोजन करण्यात येत आहे. 

Nov 23, 2016, 09:32 PM IST