of 45 and above age group people

महाराष्ट्रातलं हे पहिलं गाव जेथे ४५ वर्षाच्या पुढील सर्व नागरिकांचं १०० टक्के लसीकरण

सुरुवातीच्या काळात लसीबद्दल अनेक अफवा उडाल्या होत्या परंतु येथील ग्रामस्थांची जनजागृती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह प्रशासनाने पसरवलेल्या जनजागृतीचा ग्रामस्थांवर परिणाम झाला

May 19, 2021, 04:14 PM IST