patna violence

बिहार : अतिक्रमणे हटविणाऱ्या पथकावर नागरिकांचा हल्ला; पोलिसांनी केला गोळीबार

बिहारची राजधानी पटणा येथे अतिक्रमणे हटविण्यासाठी गेलेल्या पथकावर नागरिकांनी हल्ला केल्याची घटना घडली. जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता की, परिस्थिती नियंत्रणासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. 

Sep 5, 2017, 05:28 PM IST