काही कथा अशा आहेत ज्या ऐकून तुमचं हृदय धडधडू लागतं. बॉलिवूडमध्ये खऱ्या घटनांवर आधारित अनेक चित्रपट आणि मालिका बनल्या आहेत. पण 'आखरी सच' ही एक अशी मालिका आहे जी केवळ घडलेल्या घटनेवर आधारित नाही, तर त्याचे गडद आणि धक्कादायक पैलूही मांडते.
एका रोमांचक सिनेमॅटिक प्रवासासाठी सज्ज व्हा. जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेल्या अलीकडील आणि आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या 11 सीरिजची यादी पाहाच...
India Vs Australia, Gaaba test : गाबा टेस्ट सामन्याला आज तब्बल 3 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान या सिरीजच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.
Series of accidents continue on Pune-Solapur highway, 2 accidents in 24 hours, woman dies in collision with truck
पंतचा 'तो' अविस्मरणीय चौकार, आजच्या दिवशी भारताच्या यंगस्टर खेळाडूंनी तोडला होता गाबा का घमंड!
2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे.
India beat Sri Lanka by 317 runs, whitewash Sri Lanka with 3-0 series win
Team India's winning streak continues, India also won the ODI series after T-20
भारत विरूद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आज गुवाहाटीमध्ये पहिला वनडे (first ODI) सामना खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवत टीम इंडियाने श्री गणेशा केला आहे.
Beat Sri Lanka to win T20 series, Sanju Samson rested due to injury
Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे.
भारताच्या सुर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूने घेतली मजाsss
राहतं घर सोडल्यानंतर जिवंतपणीत गौरीच्या वडिलांनी केले अंत्यसंस्कार, आज ती मात्र जगतेय आनंदी आयुष्य
रोहितने केलेल्या या गोष्टीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होताना दिसतंय.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 191 रन्सचं लक्ष्य दिलं होतं.
आता भारत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.
दुसरा वनडे सामना जिंकून शिखर धवन सिरीज जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी तो टीमच्या प्लेईंग 11मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीमने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पहिला विजय मिळवला आहे.
कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजमध्ये कमबॅक करण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेने स्विकारली.
आयपीएलनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेकडे (India vs South Africa) लागून राहिलंय.