tufan alaya

दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी‘तुफान आलंया’

वाढता उन्हाळा आणि रिकामे होणारे पाण्याचे साठे हे चित्र महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. कालपर्यंत मराठवाडा, विदर्भाला सतावणारा पाण्याचा प्रश्न आता हा हा म्हणता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा येऊन पोचलाय.

Apr 7, 2017, 03:34 PM IST