vastushashra

अंघोळीनंतर लगेच सिंदूर भरत असाल तर सावधान; 'या' 5 चुका कुटूंबाला करतात उद्ध्वस्त

घरातील सर्व कामे वास्तू शास्त्रानुसार झाली असतील तर कुटूंबात सुख समृद्धी येते. पण वास्तूशी संबंधित एक छोटीशी चूकही माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 चुकांबद्दल सांगतो, ज्या अनावधानाने होतात, परंतू त्याचे परिणाम खूप वाईट होतात.

May 20, 2022, 11:01 AM IST